महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसच्या महिला मंत्र्याने शिवसेनेला बजावले!
अमरावती : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरण मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balashaeb Thorat) यांनी खरमरीत पत्र लिहिल्यानंतर ‘काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही’, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिवसेनेला बजावले आहे. औरंगाबाद नामकरणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी […]
Continue Reading