तोडून नाही, हात जोडून करणार वसूली ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम ठरतोय वसूलीला पोषक
६० दिवसांत ७८९६ कृषी जोडण्या; ९१ कोटींची वसूली बारामती- पुढील आदेश येईपर्यंत वीज जोडणी तोडणी थांबवण्याचे निर्देश महावितरण प्रशासनाने दिल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्याचा फंडा अवलंबला आहे. बारामती परिमंडलात ज्या ६१२ गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवला आहे, त्या गावात शेतीपंपाच्या वसुलीला शेतकरी स्वत:हून प्रतिसाद देत आहेत. त्या […]
Continue Reading