भाजपने घाणरेडे राजकारण केले : संजय राठोड
राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोडयांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. या प्रकरणी भाजपने घाणरेडे राजकारण केले आहे, अशी टीका संजय राठोड यांनी केली. ‘मी माझ्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बंजारा समाजाची तरुणी पूजा […]
Continue Reading